Friday 29 May 2015

माणसा माणसा थांब रे !!-6

continue from last blog..........................................वाईट भावनांचा सतत च्या मार्‍या मुळे बुद्धीच्या निर्मल ते वर आघात होत चाललेयेत.नकळत पणे 'हिंसा' तिचात खोल वर रुजत चाललीये आतन्कवाद ही अशाच विचार सरणीची देणगी आहे. ज्यात बड्या राष्ट्रं च्या भोगी वृत्तीच्या वाढत्या मागण्या शमवण्या साठी आर्थिक उभारणी करताना उचललेल्या पावलंची  उत्पत्ती हा दहशतवाद. आज पूर्ण जग दहशत वादी ना ठेचायला
बळा चा  वापर निष्ठूरतेने करताना दिसतेय  ज्यातुन अधिकाधिक दहशतवाद ची उत्पत्ती होत आहे, शक्तिचा जोरावर दहशतवाद च दमन होऊ शकेल पण नायनाट कधीच नाही, ह्याची मुळे खोल वर रुजली गेलियेत, मानवी मनाचा  तळात. कोणत्या ही विशिष्ट धर्माला दहशतवदशी जोडण निरर्थक अहे. दहशतवादी वृत्तीचा नायनाट करण्या साठी ज्या प्रमाणे जिथून डासांची उत्पत्ती होतेय त्या ठिकाणाची स्वच्छता कारण आवश्यक असता त्या प्रमाणे मानवजतीचा डोक्यात तग धरून बसलेल्या हव्यसी वृत्ती ची हकल पट्टी होन गरजेचे आहे,
आज वाढत्या तेल मागणी चा मागे जी आंतरराष्ट्रीय अराजक्ता पसरावली जात आहे ती लहान बड्या राष्ट्रं तील सामूहिक रित्या असमाधानी आणि अनियंत्रित मनवीय मनाचा परिपाक आहे. जरी कितीही अवघड वाटत असल तरीही दहशतवादा च मूळ हेच आहे.आतन्कवाद हा निर्मित आहे उपजत नाही. उपजत: सगळे निर्मल च असतात. 
जगाच नेतृत्व करणार्‍या संस्था , व्यक्ती , प्रसार माध्यमे कंपन्या यांचा वर मानवाचा इतिहासात मोठा फेरबदल करण्याची क्षमता आहे. तितकच जबाबदारीने त्यांनी जगाचा विचार करायला हवा फक्त स्व राष्ट्रं पुरता मर्यादित दृष्टिकोन ठेऊ नये लोकमता चा प्रवाह.............Continue

Tushar Mahadik

No comments:

Post a Comment

Design the character

You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...