continue from last blog..........यातच दोन्ही महायुद्धानि भर घातली आणि ही दरी अतिशय रुंद केली, यात नव्यं भर पडली ती 'संरक्षक साहित्य पुरवठा' .अतिशय विध्वंसक शास्त्रांची निर्मिती ची स्पर्धा सुरू झाल याची तुलना आपण स्वत: चा चिते साठी लाकडा गोळा करणार्या मूर्ख माणसाशी करू शकतो, जगात शांतता नांदवी म्हणून अणुबॉम्ब ची निर्मिती हाच एक विरोधाभास आहे, विद्यमान विचारसरणी एक तकलादू समज आहे.शांतता ही कधीच हिंसा करून नष्ट करता येणार नाही, तात्पुरत्या स्वरुपात ती दिसुशकेल मात्रा तिची पळे मुळे मानवी मनाच्या अनियंत्रित पणात दडलेली आहेत, या भयानक शस्त्र स्पर्धे मुळे जग छुप्या पधतीने अधिकाधिक असुरक्षित बनत चाललेय. बड्या राष्ट्रांचा शस्त्रास्त्रे विकून स्वत: चा अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्नात त्यानी या स्पर्धेत अक्षरशः झोकून घेतलेय, ही स्पर्धा नक्कीच मानव जातीला विपरीत दिशेत घेऊन जातेय शांतता ही शांततेनेच प्रस्थापित होऊ शकेल आणि तिचा मार्ग स्वताहा चा अत्मिक नियंत्रणातून जातो. अद्ययावत शस्त्र निर्मिती मुळे जगच नेतृत्व आज ह्या राष्ट्रं कडे फेल गेलय त्यांचा निर्णया वर आज मानव जातीच भवितव्या अवलंबुन आहे, आपल्या फयद्या साठी ही राष्ट्रे जगाचा वापर करताना दिसून येतात, राजकीय अराजक्ता ही बड्या राष्ट्रांचा हव्यासाची देणगी आहे बर्याचदा ही अराजक्ता छुप्या पद्धतीने निर्मित असते,राष्ट्राला आर्थिक बळकटी देण्याचा तो प्रयत्नअसतो, आणि या आर्थिक मागणीचा मुळाशी जाउन पाहिल्यास आपल्यला मानवी मनाचा अनियंत्रित पणा च सामूहिक रित्या जबाबदार दिसेल, जर आज अचानक सगळी शस्त्रास्त्रे आपोआप नाहीशी झालीत तर........सर्व प्रश्न सुट्टील? जगात शांतता सुरक्षितता नान्देल? नाही कधीच नाही . मानवी मन अजुन नवीन घातक शस्त्रे शोधून काढेल आणि पुन्हा ही स्पर्धा चालू ठेवील, याचा कारण आजची मनाची गंजलेली अवस्था, त्याला खरच माहीत नाहीए की तो दिशा चुकलय हीच मोठी शोकांतिका.याचाच परिणाम म्हणून अनेक लहान राष्ट्रे मूलभूत प्रश्नान साठी गुदमरलेल्या श्वासने अक्षरशः चिरडून...........CONTINUE
Subscribe to:
Post Comments (Atom)
Design the character
You can design the best possible character and take charge of your life. but it takes a considerable amount of work to shift you...
-
Quote #TM388 *The most beautiful thing about life is you are free to alter your life at any moment.* Often we entrap in the fabr...
-
Responsibilities cannot be ignored in life. You may be responsible for the wellbeing of your family, timely completion of...
-
एक जग प्रसिद्ध राजा आपल्या दरबारात नेहमी प्रमाणे विराजमान होता त्याचे नित्य नेमाचे व्यवहार सुरु होते, मात्र एक चाणाक्ष मंत्री त्याच्या कडे फ...

No comments:
Post a Comment